ज्ञान मिळविण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे — डॉ. शहाजी चंदनशिवे (प्रतिनिधी – हारून शेख)
परंडा, जि. धाराशिव —“वाचनाशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्य आहे. जगातील कोणतीही माहिती, विचार किंवा संशोधन समजून घेण्यासाठी वाचन हीच खरी गुरुकिल्ली आहे. देशातील महान नेत्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी, समाजातील अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा…
