अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत पॅकेज देण्याची मागणी
जालिंदर आल्हाट अहिल्या नगर राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनातर्फे तहसीलदार राहुरी यांना निवेदन देऊन पीडित शेतकऱ्यांना तत्काळ…
